आमच्या विषयी

महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली. छिन्न - विच्छिन्न अवस्थेत असलेल्या समाजाला एकसंघ राष्ट्रपण दिले. सत्य व अहिंसेचा एक नवा क्रांतिकारी मार्ग दाखविला. संपूर्ण जगभर परस्परांविषयी द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे. किंबहुना काही शक्ती जाणीवपूर्वक धर्म, राष्ट्रवाद इत्यादी विषयांवर माणसा - माणसात फूट निर्माण करीत आहेत. संकुचित भावना, हिंसाचार, सत्तेचा गैरवापर, पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बेफिकिरी वाढत चाललेली आहे. समाजात भयावह तटस्थता आहे. अशा परिस्थितीत समाजातल्या सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन या समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. महात्माजींच्या शिकवणीनुसार सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण हा लढा यशस्वी करूया. जयहिंदने गांधींजींच्या मार्गाने सुरु केलेल्या या चळवळीत आपण मनापासून सामील होऊ या आणि हा लढा यशस्वी करूया. जयहिंद याच ध्येयाने कार्य करत आहे.

प्रभाव कथा

आमचा प्रभाव

Our Impact

आमचे कार्यरत प्रकल्प

UPCOMING EVENTS

2nd Virtual Global Conference

  • 02 October, 2021 | 7:00PM [UTC +5:30]
  • Watch on live Twitter,Facebook & Youtube

2nd Virtual Global conference

  • 03 October, 2021 | 7:00PM [UTC +5:30]
  • Watch on live Twitter,Facebook & Youtube

2nd Virtual Global conference

  • 09 October, 2021 | 7:00PM [UTC +5:30]
  • Watch on live Twitter,Facebook & Youtube

2nd Virtual World conference

  • 09 October, 2021 | 7:00PM [UTC +5:30]
  • Watch on live Twitter,Facebook & Youtube